ए.पी.जे. अब्दुल कलामांनी भारतीय तरुणांना व्हिजन २०२० ची दीर्घदृष्टी दिली. भारतीय महासत्तेचं जागतिक पातळीवरचं हे स्वप्न राष्ट्रपतीपद भूषविलेल्या त्या शास्त्रज्ञाने दाखवलं. पण त्यांच्या एका पट्टशिष्याला बहुधा एवढंही थांबायला वेळ नसावा. त्याने २०२० चं ... अधिक वाचा...
|
मा झ्या ई-मेलच्या पेटीतून कुणातरी अनोळख्या इसमाची एक मेल मला खुणावत होती. मी कर्सरचा बाण क्लिक केला आणि ते पत्र उघडले.‘‘आदरणीय सर,हे पत्र एका खास विनंतीसाठी लिहीत आहे.. या ज्ञातीतील नामवंत मंडळींचा आदर्श या ज्ञातीतील तरुण पिढीसमोर राहावा म्हणून त्यांचा ... अधिक वाचा...
|
 वनिता समाज ही दिल्लीच्या आणि आसपासच्या मराठी भगिनींसाठी आणि कुटुंबीयांसाठी वर्षभर उत्तमोत्तम आणि दर्जेदार कार्यक्रम करणारी संस्था आहे. अलीकडेच वनिता समाजानं ‘जाहिरातींचा भूलभुलैया : चांगला की वाईट या विषयावर परिसंवाद आयोजित केला होता, त्याला वक्त्यांचा नि ... अधिक वाचा...
|
 चित्रपटाचा कधीकाळी ‘समाजप्रबोधन हाही उद्देश होता, ही बाब जवळजवळ विस्मरणात गेलेली. निव्वळ मनोरंजनासाठीच चित्रपट काढले आणि पाहिले जातात, ही समजूत समाजात रूढ आहे. अशात एका ज्वलंत सामाजिक समस्येवर चित्रपट काढण्याचे धाडस देवयानी मूव्हीजने केले आहे. या ... अधिक वाचा...
|
 गेल्या काही वर्षांमध्ये आर्थिक उदारीकरणानंतर झालेले बदल आणि त्यांचा वेग जनरेशन ‘आरलाच नव्हे, तर तिच्या पुढच्या- म्हणजे आमच्या पिढीलाही न पेलवणारा आहे. बदलणारी तत्त्वे, मूल्ये, जीवनपद्धती यामुळे या पिढीला एक प्रकारची मानसिक असुरक्षितता घेरू लागली आहे. पण ... अधिक वाचा...
|
"हा शेवटी क्वालिटी ऑफ लाइफचा प्रश्न आहे पपा. जीवनाचा दर्जा तुमच्या भाषेत. इथे अशी काय ‘क्वालिटी ऑफ लाइफ आहे पपा, की जिच्यासाठी तुम्ही या देशाला लोंबकळत राहावं? माझ्याबरोबर चला. तिथे राहा. देशप्रेमच दाखवायचं तर तिथून इथल्या कार्याना पैसा पुरवा. वर्षांकाठी ... अधिक वाचा...
|
मराठी माणसाची मुंबईत होत असलेली होरपळ पाहून अश्वारुढ शिवाजी महाराज थेट मुंबईत धडकतात, हे फक्त सिनेमातच शक्य आहे. सिनेमातल्या शिवाजी महाराजांना टाश्या आणि शिटय़ा मारताना मराठीसाठी आणि महाराष्ट्रासाठी संघर्ष करणाऱ्या आपल्या अवती भोवतीच्या साध्या वेषातल्या ... अधिक वाचा...
|
राजकारणाच्या रणांगणात परस्परविरोधी तुतार्या फुंकल्या गेल्या आणि आता अनेक रणधीरांची फक्त विजयाच्याच दिशेने घोडदौड सुरू झालेली आहे. निवडणुकीच्या या रणभुमीवर अर्जुनाला पडले तसे प्रश्न कोणत्याही रणवीराला पडणार नसले तरी त्या प्रत्येकामागे किती तरी कृष्णांची ... अधिक वाचा...
|
सततच्या खोटय़ा प्रचाराने सगळ्यांचा इतका बुद्धिभेद केला की आरक्षणपीडित समाजालाही आरक्षण योग्य आहे, असे वाटू लागले व ते स्वत:वरील अन्याय आजपर्यंत सहन करीत राहिले. हे सर्व घडत असताना सर्व राजकीय पुढारी व पक्ष नुसते गप्पच बसलेले नाहीत तर स्वार्थासाठी, मतपेटीवर ... अधिक वाचा...
|
‘‘मग काय? आज मंडळात वाटायला पेढे आणलेत की नाहीत?‘‘कुठलं काय?‘‘का हो? ‘जमत आलं होतं ना?‘‘असं आम्हाला वाटत होतं..‘‘मग काय झालं?‘‘देवाला माहिती! किंवा तिलाच! एवढी आमच्या घरी आली. बसली. बोलली. तीन-चारदा त्याला भेटली. बाहेर फिरायला गेली. सगळ्यांनाच वाटलं, लग्न ... अधिक वाचा...
|
प्रेम ही एक सदाबहार गोष्ट आहे. पिढी-दर पिढी पुन: पुन्हा नव्याने उमलणारी. कथा-कविता- नाटक- सिनेमा असे अनेक वाङ्मयप्रकार ‘प्रेम या विषयावर वर्षांनुवर्षे पोसले जाताहेत. तरीही प्रत्येकाला आपलं प्रेम अगदी एकमेवाद्वितीय वाटतं.काय असतं बरं हे प्रेम? काय देतं ... अधिक वाचा...
|
‘तुम्हाला मारतोय का नवरा? मग? गप घरी जा.‘शेजाऱ्याच्या घरातली गोष्ट आहेना? कशाला लोकांच्या खाजगी मामल्यात पडता?असं उत्तर पोलिस आता देऊ शकणार नाहीत. कारण आता केवळ बायकोच नाही तर आई, घरातली कामवाली, मुलगी अशा कुठल्याही स्त्रिया या कायद्याखाली मदत मागू शकतात ... अधिक वाचा...
|
प्रेयसीच्या चेहर्यावर हास्य पाहू इच्छित असाल तर खाली दिलेल्या टिप्सचे पालन करा. त्यामुळे तुमची प्रेयसी आनंदीत होईलच शिवाय तिला आनंदी पाहून तुमचाही आनंद द्विगुणित होईल. * तिच्या सौंदर्याची स्तुती करा. * काही सेकंदांसाठी तिचा हात हातात घ्या. * प्रेमळ ... अधिक वाचा...
|
परप्रांतीय विवाहांमध्ये भिन्न संस्कृतींतील दोन कुटुंबे एकत्र येऊन विवाहासारखा सोहळा पार पाडू इच्छितात तेव्हा दोन संस्कृतींची सांधेजोड करताना वधूपक्षाची दमछाक होते. लग्न हे वधूपक्षाने करून द्यायचे असते, ही धारण आजही समाजात आहे. वरपक्षाची हौस, आकांक्षा ... अधिक वाचा...
|
उभा राहिलो मी या खिंडीत करुनि छातीचा अभेद्य कोट सरसावुनी हाती पेलला भाला महादेवाचा नारा दुमदुमला झाली रणचंडी आज प्रसन्न तृप्त झाली यवनी बळी घेऊन सडा घातला रक्त शिंपुन आज घोडखिंड झाली पावन मावळे लढले शिर घेऊनी हाती गोजिरे दिसती खेळुनी लाल होळी झेलण्या घाव ... अधिक वाचा...
|